मंगळवार, ९ जानेवारी, २००७

धुर........

अस्तीत्व... माणुस नेहमीच अस्तिवा करिता झगडत आला...
पण कहि माणसान्च अस्तित्व..
धुरासमान असतं....
ख़्शभर राहुन नंतर विरुन जातं.

धुर! तो समईची ज्योत विझल्या नंतर्च असेल..
तर एक वेगळचं समाधान अन शान्तत मिळते..
खुप कहि देउन गेल्याच एक वेगळाअच आनन्द..
पण तोच धुर हुक्क्याचा असेल तर?

ख़्शणभर राहुन झुरवणारा
अन कोणाला तरी हळुवार पणे संपवणारा.
.शेवटी अस्तित्व क्शणिक असल
तरि आपणच ठरवायच असत...
समईतल तेल होणं मान्य क
दुसर्याल हळुवार पणे संपवणार ...
.सगळ आपल्याच हाती असत.....

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

very nice poems.
keep it up..dear...