गुरुवार, ८ फेब्रुवारी, २००७

विरहात ...

विरहात अस वाहुन जायच नसत
हे मान्य आहे
पण विरहानंतर रदयच तळणं
अशक्यच आहे...
फ़क्त स्वःत त्यत भिजुन बुदुन जौ...
इतकही रडायच नसतं..
दोन सरीतच स्वतःहाला थंबवयच असतं..
कोणही अश्रु पुसणार नहि यचहि भान
ठेवायच असतं...
मग शुन्यात बघत
कोणलही शोधयच नसत...
इतकही कोणामद्ये स्वतःहाल हरवायच नसत...
विरहात अस वाहुन जयच नसत...
ज्य वळनावर भेटलो तिथे
परत कधी जायच नसत..
विरलेल्या क्षणांन परत
कधि शोधायच नसत...
खुळा खेळ असतो सारा मनानेच
मनाशी रचलेला....
मिटलेली कवाडं परत उघडत नसतात
वाजवण्याचे खुळे खेळ चालुच रहतात..
म्रुगजळच्य मागे मनं ढवत बसतं
कुठल्यश्या अठवणिंचे वेदे अर्थ लावत बसत...
विरहात अस वाहुन जायच नसतं..

स्नेहा....