मंगळवार, ३० जानेवारी, २००७

कधितरी नकळतच....

कधितरी किती नकळतच आपण
कोणाचे तरी होउन जातो....
त्याचे शब्द त्याने दिलेली सादं
त्याचि आठवण
त्याची स्पप्न पाहु लागतो..
त्याच हसणं बोलणं
त्यातचं जगु लागतो..
त्या नात्याचा नेमका अर्थ
लागत नसतो...
त्याला नाव देण्याचा हट्टं हि नसतो
असते ती मनाची आनामिक गरज
आनि स्वतःहाशीच
स्वतःहाने मांडलेला खेळ..
आणि आपण आपल्याच
मांडलेल्या खेळात फ़सतो..
कधितरी नकळतच.....

स्नेहा...

शनिवार, २७ जानेवारी, २००७

काहीतरि गवसले होते मला...

काहीतरि गवसले होते मला...
काय होते ते समजायच्या आतच
सारे निसटुन गेले..
ओन्जळ रितीच राहिली..
कुठलासा सुवास मात्र क्षणंभर तसाच दरवळत राहिला...
कहीतरी गवसले होते मला..

तो क्षणं नाही वर्णवता येत..
काहीस गवसण्याच्या आनंदी असवांमद्येच
काही हरवण्याचे दुःख शामिल झाले..
काही समजण्याच्या आतचं
सारे काहि संपुन गेले....
काहीतरी गवसले होते मला..
त्याला म्रुगजळही नाही म्हणवत
तो क्षणं मी जगले होते...
निमिष मात्र का होइना मी
काहीतरी अनुभवले होते..
सारं होतं एका स्वप्ना सारख
हवंहवंसं वाटणारं...
पण.. पण जगात हव हवस वटत
ते कधिच मिळत नसतं
म्हणुन आयुष्य जगण सुधा सोदता येत नसत...
काहीतरि गवसले होते मला...
काय होते ते समजायच्या आतच
सारे निसटुन गेले..
स्नेहा...

का कोणास ठाऊक...

का कोणास ठाऊक...
काधी तरी कळतच नही
असं का होत ?
आयुष्याची गणितं का चुकतात ?
क्षितिजाच स्वप्न बळगणार मनं
चार पाउला टाकायला सुधा कचरतं..
कसली तारि अनामिक भिती दाटते मनात
उरते ती फ़क्त निराशाच...
उमेदीची चिन्ह कुठेच दिसत नसतात
कळोखच्या भुयारात मनं स्वतःहाल
लोटत जातं..
आधारसाथि हात कधिच नव्हते
ते शोधण्यचाअ पोरखेळही आता बंद होतो...
आयुश्याची गणितं कधितरी चुकतातचं...
का कुणास ठाऊक?
स्नेहा..

बुधवार, २४ जानेवारी, २००७

एक दाद ....

जगताना बरं वाईट अस
सगळच घडत असत...
आपण मात्र हसुन
जगण्याला स्विकारयचं असत...
प्रत्यक्ष किती क्षणं जगतो
किती मरतो...
ह्या हिशोबा पेक्षा कुणाला तरी
जगवायचं असत...
सुख दुःखाच्या...
वाटेवरुन चालताना
जगण्याला दाद देउन जायचं असत...
जगताना बरं वाइट असं
सगळचं घडत असत...
स्नेहा...

शनिवार, २० जानेवारी, २००७

मनाचे खेळं...

प्रत्येक रंगांची
उधळणं होतच असते मनात ....
कधी हसणं कधी रडणं..
कधि प्रत्येक क्षन जगणं..
तर कधि मरणं....
सगळचं अटळ असतं....

प्रत्येक लहान मुलाला
मोठं व्हायचं असतं
अन एकदा मोठ झालं
की प्रत्येक मनाल परत लहान
व्हाय्चं असतं....

जगताना बर्याचदा मनाच पाऊल
सराणाची ओढ घेतं..
आणि जेव्हा सरणावर जाण्याची वेळ होते
त्यावेळी प्रत्येक माणसाल आणखी काही
क्ष्हण जगायच असतं
सरेच वेदे हट्ट...
पण अफ़्सोस.. त्यातला एकही हट्ट
आपण पुरवत नसतो
मनाचे असले फ़ाजील लाद
कितीही पुरवायचे झाले तरि
कोणहि पुरवु शकत नसतं....

मनाचे असे वेदे हट्ट..
अन म्रुगजळा मागे धावण सुरुच असतं...
कधी तरी मनाकडे दुर्लक्ष करायच असतं....
अन्वतःहच्या वेदे पण वर हसायच असतं....

स्नेहा....

बुधवार, १० जानेवारी, २००७

तुझ्या बद्दल लिहायला............

तुझ्या बद्दल लिहायला गेले
की पान कोरचं राहतं....
हातात्ला पेन्ही मग अबोल होतो..
अन सुरु होते ती
मनामध्ये आठवणीन्ची चढाओठ.....
सारं कहि स्पष्ट दिसु लागतं...
तुझ्या बद्दल लिहायला गेले कि
पान कोरचं राहतं...


तुझं लहान मुला सारख रुसणं..
माझ त्यावर हसण....वय विसरुन केलेलि भान्डणं....
सगळच काल घडल्या सारख वाटत..सगळच एक स्वपना सारखं सजतं.
तुझ्या बद्दल लिहायला......

तुझ ते अबोल राहुन बोलणं
तर कधी तुझ शब्द शब्द होणं..
कधी नुसतच मझ्या कदे पहणं... आन तुझ उबदार स्पर्श..सगळंच स्पश्त जणवतय.....
तुझ्या बद्दल लिहायला गेले की....

पण ..पण भिती वाटते..या आथवणीन्चि...
त्य कदाचित पुसट होत जातिल.ऽअकाशातल इन्द्र धनुश्य कसं
हळुवर रंग छेडीत फ़िकट होत जातं तसचं...
तुझ्या बद्दल लिहायला गेले की....

तुझी ति हळवी नजर..
थर्थरणारे शब्द...
कदचित शब्द तसेच रहतील..
अर्थ्पुर्ण की नुसतेच कोरडे शब्द?
याच नेमकं उत्तर नाही देता येणर..
शेवति ख़्शितिज कोणाच्या हाति सापडलय का?
असते ति निव्वळ धडपड..
स्वतःहच स्वतःहशि केलेले हत्त...
खरं तर कोणच्याच हातात काहिच नसत....
तुज़्ह्या बद्दल लिहायला गेले की माज़्ह पन कोराच राहतं....

मंगळवार, ९ जानेवारी, २००७

धुर........

अस्तीत्व... माणुस नेहमीच अस्तिवा करिता झगडत आला...
पण कहि माणसान्च अस्तित्व..
धुरासमान असतं....
ख़्शभर राहुन नंतर विरुन जातं.

धुर! तो समईची ज्योत विझल्या नंतर्च असेल..
तर एक वेगळचं समाधान अन शान्तत मिळते..
खुप कहि देउन गेल्याच एक वेगळाअच आनन्द..
पण तोच धुर हुक्क्याचा असेल तर?

ख़्शणभर राहुन झुरवणारा
अन कोणाला तरी हळुवार पणे संपवणारा.
.शेवटी अस्तित्व क्शणिक असल
तरि आपणच ठरवायच असत...
समईतल तेल होणं मान्य क
दुसर्याल हळुवार पणे संपवणार ...
.सगळ आपल्याच हाती असत.....

शुक्रवार, ५ जानेवारी, २००७

अजुनि सर्‍भमात मी.........

मि त्य दिवशी सारंग बरोबर कर्निव्हल मध्ये गेले होते..[सारंग माझा भाउ ] ...कर्निव्हल....फ़ेसाळ्लेले ग्लास आणि धुरान्चे लोट... खरं तर फ़ेसाळलेल तरुण्य अणि धुरटलेल भविष्य.... अस काहिस वाटल....सगळच दुशित वाटलं...
मला कळत नाही लोक असा एन्जोय्मेन्ट नावखालि खलि अस क वागतात... स्वतःहचि शुध ५० रुपयत हरवुन त्यन्न का त्यान मन्या असत....? पण त्यान ते सगळच मन्य असत.... स्वतःहाला हरवुन बसणं त्याना मन्य आसत... मला कल्लत नाहि ती माणसं इतक्या सहज्पणे अस वगु शकतात....?
खरंतर सगळच खुप ओलखिच आ णि सवयिच ज़्हलय.... सगळीकदे
हेच बघायल मिळत... लोकंन्च्य मते हिच तरुन्यचु झिन्ग असते... का याच उत्तर कोणलच सापदत नाहि का ते कोणल शोधयच नहि.ऽअजुन याच समर्‍भमत आहे ........

मंगळवार, २ जानेवारी, २००७

तो...........

काहि गोष्टी मनाला चटका लावुन जातात.... कधितरि खुप लहान्शी गोष्त मनात खळबळ माजवुन जाते.. मग पर्‍श्नान्च वादळ सुरु होत..... नुसत्य प्रश्नच नाहि तर उत्तर नसलेल्य नुरोत्तर प्रश्न्नच....!! त्या गोष्तिच शेवट असा होतच नाहि..झालच तर दोन आसवान्नि ते वादळ शान्त होत पण कदाचित परतण्य साठीच.......

त्य दिवशि असच झाल..मि त्याल भेटले...त्यच्य डोळ्यात एक वेगळिच चमक होति.....
ओथन्वर ते निखळ पण अनिश्चीत हास्य,बोलका चेहरा...काहिस सान्ग्णर.....कि विनव्नारा?? तो मला निशब्द करनार.....
तो जेमतेम आठ दहा महिन्यन्चा असील...त्याच्य सरखे तुकडे..ऽअनेकजण होते...त्याच्य इताकेच निरागस..ंइशब्द...तरिहि बोलके...पण तो.....? त्याच वागण विलक्शण होत.....मनाल अगदि सुन्न करणार....
त्या दिवशि आम्हि श्रीवत्स मद्ये गेलो होतो....श्रीवत्स! एक अनाथाश्रम! एक दिवसन्पौन ते सहा वर्शाच्य मुलान्च आनाथलय.....मि तिकडे गेलेआणि त्या मुलान्च्य किल्बिलतत पहिल्यन्दा हरवुनच गेले....... चोहोकदे मुलच मुल... आत गेल्यवर शुद्ध हरपायचिच बाकि होति.....त्य सर्वन्च हसाण, बगडण..एकटच खेळण..स्वतहच्या बेद वत लोळण,मद्येच कुणाच्तति रडन...
आम्हि सगळेच त्यान्च्यशि खेळन्यात गुन्ग झलो....ते निरागस जीव देखिल आमच्या बरोबर एक्रुप होउन खेळत होते..मला तर कळतच नव्हत कि कोअणल उचलुन ग्याव...मझ जवळ जवळ्सगळ्यन घेउन झल...पण तो...तो मात्र स्पश्त आथवतो आहेच्याशि अशिच खेळत होते.तोहि खदखदुन हसत होता..पच एक मिनिट झलि असतिल तितक्यात कोनितारि मला हाक मारलि....म्हणुन उथव म्हणले तर समजेन त्याला सोदु कशि? तशिच उठले पण क्श्नभर थाम्बले...तोहि मज़्ह्याकडे काहिश्य वेगळ्य नजरेने पाहु लागला...मला काहिच सुचेना..मि वळले.ऽअन परत मगे वळुन पाहिल...तो तसाच होता...बघता भघता क्शनर्द्धत तो हसला...ऽगदि समजुदर पणे.ऽअणि स्व:तहाच शरिर गदिवर टाकुन दिलऽगदि हसत हसतच..ऽअन स्वतहमद्ये रमुन गेला...मल खहिच सुचल नाहि... डोळे भरुन आले आणि मि पट्कन त्याल उचलुन घेतले..इवलसा जिव तो...पण किति निर्पेक्श..पण समजुत्दार..समाद्धनि...का?..का? त्याने त्याचि परिस्तिति ओळखलि होति?..मनात धस्स झाल त्या जागि आपल कोनाच कार्त असत न तर रदुन गोन्धाळ घतल असता..तिथलिहि बाळ तशिच करतत..स्वभविकच आहे ते.. पण तो त्या परिस्तितिला अवध्या लवकर जाणु शकला? क त्याला या सगळ्यान्चि सवय झालि आहे? खर तर मि श्रीवत्स मद्ये गेले होते ते मला समाद्धन मिळाव म्हणुन...तिथल्या लहान्ग्यन्च्य चेहर्यावर म्हसु द्यायच होत..क्शन्भर क होइना...त्या व्यतरिक्ता आजुन काहिच करु शकत नव्हते म्हणुन निदन ते तरि...पण त्य अ चिमुर्द्याच ते निखळ हस्य पाहुन मल्ल वतल कि जणु तेच मला समाद्धान मिळाव म्हणुन हसतिय...

त्या नन्तर बराच वेळ तिकदे होते..त्याच्य शिवय बाकि जनन्शि खेळले..बोलले ....ऽअणि शेवटि अम्हि तिथुन निघलो.. जद मनाने...एक जणिवे सह...ऽअपल्याला अनाथ हा शब्द्ध उच्चरल देखिल जड जातो..पण ते त्या शब्दासह त्या जणिवेसह जगतात...परिस्तितिने मान्दलेल्या खेळत..ऽअपल आस अस्तित्व निर्मान करण्याच्या द्धदपदित...खरच का ते जगतात?

अम्हि तिथुन निघालो मनात खळबळ घेउन...ऽअणि त्याच ते निरपेक्श माझ्या समाद्धनासाथि हसण मनात बिम्ब्वुन.....

सोमवार, १ जानेवारी, २००७

एक झुज आयुश्याशी.....

एक झुज आयुश्याशी.....
आपल्यात जगणारी....का जगवणारी...?
जिकाण्याची चव सान्गनारी...
तर हरवणारी....
तर कधी हारुन सुद्धा जिन्कवनारी....
एक झुन्ज आयुश्याशी....
आन्धारात चाचपडनारी....
पाउल थेचकाल्नारी...
आन्धारचिअ ओळख करुनप्रकाशाच महत्व शिकवनारी.....
एक झुन्ज आयुश्याशी....

...स्नेहा.

प्रत्येक नात्याला नाव .......

प्रत्येक नात्याला नाव द्यायच नसतकधितरि
रानफ़ुल होउन जगायच असत...
माहित आहे इथे गुलाबलाच जास्त महत्व आहे..
काट्या सकट जगणसगळ्यान्ना मान्य आहे.
रानफ़ुलावर कोणाचही प्रेम अस नसत...
तरी प्रत्येकाच्या आयुश्यातएक तरी रानफ़ुल असतचकधीतरी
तसही जगुन बघायच असत....
प्रत्येक नत्याल नावअस द्यायच नसत....
स्नेहा....