गुरुवार, २६ नोव्हेंबर, २००९

तर्पण

२६/११/२००८ भारताच्या इतिहासातील काळा दिवस.. ते साठ तास मुंबई दहशती विरुध्द लढत होती... यात आमचे जवान आणि आमचे आधिकारी कामी आले.. तसच आमच्या देशाची यंत्रणा किती सXअम आहे तेही उघड झालच! एरवी गजबटाने नटलेली रात्र त्या दिवशी मात्र रक्त बंबाळ झाली होती आणि शुकशुकाटाच्या किंकाळ्या फोडत आक्रोश करत होती... आणि जॉर्ज जी.टी सारख्या हॉस्पिटलस् मध्ये जाणारे रस्तेही लाल झाले होते.. हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप लोक आणि लोकांचे देह घेउन येण्यार्या त्या ऑब्युलन्स चा ओघ थांबत नव्हता.. आख्खी मुंबई भेदरली होती.. बेसावधपणे तिच्यावर हला झाला होता.. ही काळी रात्र तब्बल तिन दिवसानंतर उजाडली.. तेव्हा आख्खी मुंबई एकत्र झाली... एकत्र येउन लोकांनि मेण्बत्या लावल्या पोस्टरस.स आणि काळ्या फीतीतून सगळ्यानीच निषेध नोंदवला...कोणी घोषणाही केल्या.. आता मेणबत्या विझल्या घोषणाही विरल्या हो कुठल्याश्या पोकळीत्परत आमची मुंबई धाऊ लागली ..पण दहशद संपली का ? याच उत्तर मिळवण्याची धड्पद तीच काय?

शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९

झुंज

किती छळतेय ती स्वतः? का? तिला कोणत्याच प्रस्नाच उत्तर मिळत नव्हत... मिळत नव्हत का ती शोधत नव्हती? का इतके आरोप पण तिच्यावर..?
थकली आहे ती.. रस्ता काट्यांचा कुठे विसावा घेणार..थकलेल्या पायांपेक्शा.. खोल खोल जखमा झालेल मन घेउन प्रवास करत करता कहिच नकोस झालय तिला.. पण का हरायच.. ही जिद्द आहेकुथेतरी जिवंत..पण त्याच बरोबर नव्याने एक प्रश्न त्या मनावर जखमा कर्तोय.. जिंकून करायच देखिल काय? कोणासाठी? त्या जखमांसकट लढण कठीण होत चाललय आत... असो.. अता पहायचय परिस्तिती आणी तिची जिद्द या मद्ये जिंकतय कोण?